अनाथ स्थळे कशी असतात !

पटतंय का पहा .. ! आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचाकमी शिकलेल्या मुलींचा. मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००,…

Read More

चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…. .©गजानन खंदारे माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून…

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पळून गेली –प्रतिष्ठेच्या नावाखाली भावना दाबल्या गेल्या… आणि परिणाम गंभीर!

लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं एकत्र येणं असतं. पण सध्या समाजात काही अशा घटना घडत आहेत ज्या हे नातं म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते आहे, आणि त्यामध्ये प्रेम, जबाबदारी, आणि विश्वास हरवत चालला आहे. अशाच एका खेड्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संपूर्ण गाव साक्षीदार…

Read More

६२ घराच्या गावातल्या ती १० पोर !

✍ पटतंय का पहा! परवा आमच्या शिक्षक मित्रासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. भुसारी साहेब यांच्याकडे बसलो होतो.सहा वाजता ऑफिस संपल्यानंतरही आमच्यात चौघांमध्ये हा माणूस तासभर न थकता बोलत राहिला.अर्थात, राजकारणावर नव्हे तर शिक्षण आणि त्यातील सुधारणांवर. दुर्दैवाने आज शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. त्याला काही अपवाद नक्कीच असतील.कौतुकाचा विषय म्हणजेआमच्या…

Read More

श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार!

श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार! सकाळीच शेताला हळदीला जायचं, म्हणून तिने स्वयंपाक करून झाक पाक केली.स्वयंपाकाचे खरकटे पाणी बाहेर म्हणून फेकायला गेली.तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वानराने टोपल्यातील सगळ्याच पोळ्या नेल्या.बाईचा त्रागा ! अन शिव्यांची लाखोली! गरीब स्थळे चक्क मोफत ,खास तुमच्यासाठी …! गावात भागवत सप्ताह सुरु! अमलकी एकादशीचा सोहळा! भक्तीची गोडी, उपवासाची तयारी,मण आणि मनभरून…

Read More

अनाथ आश्रमतील स्थळासाठी कसा संपर्क साधावा : सर्व माहिती

अनाथ आश्रमाच्या नावाने होणारी फसवणूक – सावध राहा! आजच्या डिजिटल युगात विवाह जुळवणीच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत, त्यात अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने होणाऱ्या बनावट प्रस्तावांचा मोठा धोका आहे. काही लोक “अनाथ मुलींसाठी विशेष विवाह संधी” किंवा “दत्तक घेतलेल्या मुलींसाठी खास विवाह योजना” अशा खोट्या जाहिराती करून निष्पाप लोकांना फसवतात. विवाह फसवणूक, समुपदेशन…

Read More

महिलांना एक खुन माफ : रोहिणी खडसेची मागणी, तुम्हाला काय वाटते?

रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे महिलांना एक खून माफ करण्याची मागणी केली, कारण त्यांच्यामते त्यामुळे लैंगिक अत्याचार कमी होतील. हा विचार समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. या मागणीला समर्थन देणारे आणि विरोध करणारे, दोन्ही गट आहेत. मागणीमागची भूमिका बुद्ध,गांधींचा संदर्भ देऊन खडसे म्हणतात एक खुन माफ करा #new #bolbhidu महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक आहे….

Read More

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस’चा निर्णय!

पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल आणि या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. सेफ हाऊस सुरक्षितता की सरकारी फसवणूक? या निर्णयाचा उद्देश स्पष्ट आहे: जाती-धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित वातावरण देणे. हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर समाजातील…

Read More

प्रेम मधुर अनाथाश्रम, उदगीर : काय खरं, काय खोटं?

प्रेम मधुर अनाथ आश्रम फसवणूक प्रकरण – विवाह इच्छुकांसाठी धडा अनाथ मुलींना मदत करण्याच्या नावाखाली आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेत असल्याचे सांगून प्रेम मधुर अनाथ आश्रम नावाने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात विवाह इच्छुक तरुणांना अनाथ मुलींसोबत विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, ना मुलगी दाखवली गेली, ना लग्न जुळवले गेले आणि…

Read More

भव्य पुनर्विवाह परिचय मेळावा, विधवा, विधुर, घटस्फोटीत, उशिरा लग्न करणारे!

समाजात विधवा, विधुर, घटस्फोटित आणि प्रौढ विवाह इच्छुक व्यक्तींसाठी पुनर्विवाह हा केवळ व्यक्तिगत गरज नसून, सामाजिक स्थैर्याचा एक भाग आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहिल्यास, अशा विवाहसंयोगांमध्ये अनेक अडचणी दिसून येतात. समाजाच्या मानसिकतेपासून कौटुंबिक दबावांपर्यंत, पुनर्विवाह सहज जुळत नाहीत. अनेकदा अशी व्यक्ती योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असली, तरी समाजातील काही पूर्वग्रह आणि परिस्थितीमुळे निर्णय घेण्यात विलंब…

Read More