
अनाथ स्थळे कशी असतात !
पटतंय का पहा .. ! आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचाकमी शिकलेल्या मुलींचा. मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००,…