लग्नासाठी मुली मिळत नाही, कारणे आणि फसवणुकीचे जाळे!

गजानन खंदारे रिसोड आजच्या समाजात, विशेषतः ग्रामीण भागात, तरुण वयाच्या मुलांचे लग्नाला उशीर होणे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. राज्यातील कोणत्याही गावात जा, 20 ते 30 वयोगटातील तरुणांशी संवाद साधा, आणि हा प्रश्न विचारा:“तुमचं लग्न झालं आहे का?”प्रत्युत्तर नेहमीसारखंच असेल:“लग्न तर करायचं आहे, पण मुली सापडत नाहीत.” ही केवळ एका गावाची कथा नाही,…

Read More