Author: admin

  • पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध

    पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध

    कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष…

  • विवाह फसवणुकीचे नवीन फंडे

    विवाह फसवणुकीचे नवीन फंडे

    वेळीच सावध रहा विवाह नोंदणी साइट्सवर विवाह नोंदणीचे अनेक प्रकार वारंवार समोर येत असतात. विवाह संस्थेच्या नावाखाली वाढती फसवणूक — आपण कधी जागे होणार? अनेकांची फसवणूक होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत.तरीही लोकं स्वतःची नातीगोती, मित्रपरिवार आणि विश्वासू मध्यस्थ सोडून आंधळेपणाने ऑनलाईन विवाह संकेतस्थळांच्या मागे धावत आहेत. आज परिस्थिती अशी झाली आहे की,👉 लग्नात मध्यस्थांना…

  • लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !

    लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !

    लग्न जुळत नाहीत ही समस्या,कुठल्या एका गाव खेड्याची किंवा एखाद्या शहराची नाही.किंवा ती एखाद्या विशिष्ट समाजाची सुद्धा नाही.ही समस्या तुमची आमची सगळ्यांचीच आहे.लग्न जुळत नाहीत हे समस्या आता सार्वत्रिक स्वरूपाची बनली आहे. मग लग्न का जुळत नाही यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र समाज म्हणून अशा वेळेस आपण आपली स्वतःची जबाबदारी स्वीकारणे ऐवजी दुसऱ्याला दोष…

  • लग्नात सत्काराचे वाढते प्रस्थ नेमके कशाला ?

    विवाह हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र संस्कार आहे जो दोन व्यक्तींना आयुष्यभरासाठी एकत्र बांधतो मात्र, आजकाल या संस्काराच्या नावाखाली अनेक चुकीच्या प्रथा समाजात बळावत आहेत राजकीय नेत्यांचे नाव घेऊन त्यांचा सत्कार करणे ही त्यापैकी एक प्रथा आहे.यामुळे वऱ्हाडी मंडळी त्रस्त होतात आणि विवाहाचा खरा उद्देश बाजूला पडतो समाज म्हणून आपण हा बदल घडवू शकतो आणि…

  • अनाथाश्रमातील विवाह आणि महाराष्ट्रातील स्थिती

    महाराष्ट्रातील अनाथाश्रमांमध्ये अनाथ मुलींच्या विवाहासाठी अनेक सरकारी आणि स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. या संस्था अनाथ मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांच्या विवाहासाठी आर्थिक आणि सामाजिक आधार देतात. गेल्या काही वर्षांत, विशेषतः बुलढाणा येथील मानस फाउंडेशनसारख्या संस्थांनी विधवा आणि अनाथ मुलींच्या विवाहासाठी उल्लेखनीय काम केले आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील अनाथाश्रम, विवाह सुविधा आणि त्यासंबंधी आकडेवारी थोडक्यात…

  • लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !

    लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !

    आजकाल लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावाखेड्याची नाही किंवा एखाद्या शहराची नाही. व एखाद्या विशिष्ट समाजाची सुद्धा नाही ही समस्या तुमची आमची सर्वांचीच समस्या बनलेली आहे मग यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यासाठी मग मुलींचे भाव वाढले पालक भाव खातात असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा व टिंगल टवाळी करण्यापेक्षा या समस्येवर सर्वांनी मिळून काय…

  • येथे लग्न जुळतात कसे ? पहा पद्धती

    गेली सहा वर्ष मोफत सेवाभाव म्हणून सुरु असलेल्या मराठा लग्न अक्षदाची कार्यपद्धती थोडक्यात समजून घ्या. खाली व्हिडिओ लिंक आहे व्हाट्स अप ग्रुप लिंक आहे त्यावर क्लिक करून माहिती घ्या. आपण यापूर्वी मराठा लग्न अक्षदा कडे आपली प्रोफाइल नोंदण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. नोंदणी कशी करावी ? vdo पाहण्यासाठी click करा मात्र अर्धवट माहिती असल्याने आपली…

  • 100% खात्रीशीर उपाय म्हणजे लग्न! vdo पहा

    100% खात्रीशीर उपाय म्हणजे लग्न! vdo पहा

    लग्न! हा शब्द ऐकला की डोक्यात ढोल, मिरवणूक, हळद, आणि मंगलाष्टकांचा आवाज येतो. पण या सगळ्या रंगीबेरंगी चित्रात एक गोष्ट नेहमीच हरवते – ती म्हणजे सध्या लग्न जुळत नाहीत ,जुळले तर टिकत नाहीत . आपल्या समाजात लग्नाकडे पाहण्याची पद्धत अजूनही जणू एका बाजूच्या पाटीवरच अडकली आहे. मुलीचं लग्न ठरवताना मुलाकडे काय आहे, याची यादी तयार…

  • सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तपास: अंगणवाडी सेविकांचे नवे मिशन?

    सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा तपास: अंगणवाडी सेविकांचे नवे मिशन?

    लाडकी बहीण — नाव गोड, अटी कठीण गजानन खंदारे ✍️ पटतंय कां पहा! एकीकडे निवडणूक डोक्यावर !अन रक्षाबंधन तोंडावर !अशा दुहेरी काळजीत असलेल्या  सरकारला  बहिणीसाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून विचार पडला ! सरकारने ढेरीवरून हात फिरवत दाढी खाजवली. तशी त्यांना कल्पना सुचली  .. निवडणुकीच्या धामधुमीतही महायुती सरकारने एकदम हृदयस्पर्शी नावाची योजना सुरू केली —— नाव ठेवलं…

  • “लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”

    “लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”

    लग्न जुळत नाहीत – दोषारोप नव्हे तर तोडगा हवा लग्न जुळत नाहीत ही केवळ एकाची समस्या राहिलेली नाही, तर ती सर्व समाजाची सार्वत्रिक डोकेदुखी बनली आहे.जुळली तरी टिकत नाही, आणि टिकली तरी समाधान कमीच दिसते.आज ही समस्या गावच्या बाप्यापासून ते शहरातील करोडपतींपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.पण गंमत अशी की, समस्या उद्भवली की आपण सर्वांनी मिळून त्यावर…