Category: धार्मिक व सांस्कृतिक
-

हळद परंपरेचा धिंगाणा कशासाठी ?
लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतो रंगीबेरंगी सोहळा – गाणी, नाच, हास्य आणि हळदीचा तो खास गंध! पण हळद समारंभ म्हणजे फक्त धिंगाणा आणि इन्स्टाग्राम रील्स की त्यामागे आहे काही खोल अर्थ? चला, जाणून घेऊया हा पवित्र विधी खरंच काय सांगतो आणि आज तो कसा बदललाय. हळद: शुद्धतेचं प्रतीक भारतीय संस्कृतीत हळद ही फक्त स्वयंपाकघरातली गोष्ट…
-

वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
वटपौर्णिमा मिथकीय उलगडा : ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. घटस्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडित असलेला सण आहे.प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रियां एकमेकिंची धान्याने ओटी भरतात. त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे, नवसृजनाचे वाण त्या एकमेकींना वाटतात. भरल्या घरातून…
-

लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? पटतंय का पहा! : गजानन खंदारे
पटतंय का पहा! kamachya-goshti.com लग्नात ट्रॅक्टरवरून एन्ट्री की वास्तवाचं विडंबन? ✍️ गजानन खंदारे रिसोड आजच्या घडीला लग्न म्हणजे एक सामाजिक समारंभ न राहता, ट्रेंडचा भाग बनला आहे. जो हा ट्रेंड फॉलो करत नाही, त्याला ‘मागासलेला’ समजलं जातं. विवाहमंडपात प्री-वेडिंग शूटची झगमग झळकते, पडद्यावर नवरा नवरीच्या गालावरचा मुका ओठांकडे कधी सरकतो हे दृश्य मांडवातल्या वऱ्हाडीना नकळत…
-

हा माझा भाऊ- दंगलकार
एकजण म्हणाला मी हिंदू दुसरा म्हणाला मी मुसलमानतिसरा म्हणाला मी ख्रिचनचौथा म्हणाला मी बौद्धमी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलंमी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…तर त्या सगळ्यांनी मला हाणला…लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला… पण मी नाय चिडलोअंग सावरत उठलोआणि भारताची प्रतिज्ञा म्हणलीभारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…त्या सगळ्यांनी टाळ्या…
-

कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण
“काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,विचारांने…
-

कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव
✍🏻 गजानन खंदारे रिसोड आज सकाळपासूनच आमच्या साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या. दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते. रिसोडहून येताना मला एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या. मी नकळतपणे त्या दिशेने वळलो. तिथे आयुष्याच्या…
-

श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार!
श्रध्येचा फराळ न भक्तीचा बाजार! सकाळीच शेताला हळदीला जायचं, म्हणून तिने स्वयंपाक करून झाक पाक केली.स्वयंपाकाचे खरकटे पाणी बाहेर म्हणून फेकायला गेली.तेवढ्यात दबा धरून बसलेल्या वानराने टोपल्यातील सगळ्याच पोळ्या नेल्या.बाईचा त्रागा ! अन शिव्यांची लाखोली! गरीब स्थळे चक्क मोफत ,खास तुमच्यासाठी …! गावात भागवत सप्ताह सुरु! अमलकी एकादशीचा सोहळा! भक्तीची गोडी, उपवासाची तयारी,मण आणि मनभरून…
-

लग्न व अन्य समस्यांच्या विळख्यात समाज व्यवस्था !
सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठी सामाजिक गंभीर समस्या कोणती आहे, हे समाजातील भिन्न स्तरांवर अवलंबून असते. तरीही, काही प्रमुख समस्या ज्या जवळपास सर्वच स्तरांवर जाणवल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे आहेत: बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता: सुशिक्षित तरुणांमध्ये रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे हताशा वाढत आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणाव वाढत आहेत. शिक्षणातील असमानता: ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणात असलेली दरी, तसेच…