माझा भाऊ- दंगलकार

एकजण म्हणाला मी हिंदू दुसरा म्हणाला मी मुसलमानतिसरा म्हणाला मी ख्रिचनचौथा म्हणाला मी बौद्धमी त्यांच्या मध्ये घुसलो आणि म्हणलंमी भारतीय.. मी भारतीय…. मी भारतीय…तर त्या सगळ्यांनी मला हाणला…लई तुडवला हे भारतीय नवीन काय भानगड त्यांना प्रश्न पडला… पण मी नाय चिडलोअंग सावरत उठलोआणि भारताची प्रतिज्ञा म्हणलीभारत माझा देश आहे…सारे भारतीय माझे बांधव आहेत…त्या सगळ्यांनी टाळ्या…

Read More

पिक कर्ज : गाव दत्तक नाही म्हणणाऱ्या बँकावर गुन्हा !

गावागावात बँकिंग सेवा पोहोचवणे ही केवळ सोयीसाठीची गोष्ट नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. परंतु आजही काही बँका ग्रामीण भागात सेवा देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. “आमचे गाव दत्तक नाही” हे कारण देत बँका कर्ज देणे, खाते उघडणे किंवा शेतकऱ्यांच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात. हे वर्तन केवळ चुकीचे नाही, तर ते पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशिर…

Read More

कॅमेऱ्यातल्या प्रणयचेष्टा..! लग्नाआधीचे शहाणपण

“काय बोलता काका! आमच्या लग्नातला तर एकच फोटो आहे, त्यातही अर्धे लोक धूसर! आणि आता पोरं लग्नाआधीच फोटोशूट करतात, त्यात कोणी नदीत मंदाकिनी होऊन गंगा धुतीय, तर कोणी दगडावर बसून टारझन गाणी म्हणतोय!तेव्हढ्यात सादा पाटलाची नवी सून..मधीच थांबत बोलली..“म्हणजे आबाजी, फक्त फोटो काढणं म्हणजे संस्कृतीचा र्‍हास नाही. प्रेम व्यक्त करणं चुकीचं नसतं. ते दाखवण्यासाठीच असतं,विचारांने…

Read More

कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव

✍🏻 गजानन खंदारे रिसोड आज सकाळपासूनच साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या. दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते. रिसोडहून येताना एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या. मी नकळतपणे त्या दिशेने वळलो. तिथे आयुष्याच्या दुःखाने सावळलेले…

Read More

लाडकी बहिण कि सरकारची डोकेदुखी

सत्तेसाठी राजकारण आता राजकारणापलीकडे गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी सत्तेचे दरवाजे उघडले; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती व मविआसाठी राजकीय मुद्दा ठरला असून, लाडक्या बहिणींचे कारण नसताना राजकारण ढवळून निघत आहे. पटतंय का पहा ! गजानन खंदारे वाशीम गेल्या १० महिन्यांपासून राज्यात लाडक्या…

Read More

अनाथ मुली सोबत लग्न करायचं मग हे नक्की पहा ..

सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील मुलींच्या लग्नासाठी “गेटपास” किंवा पैसे मागण्याचे अनेक प्रकार फसवे आहेत. उदगीर येथील मधुर अनाथ नावाने एका बोगस अनाथ आश्रमानेजिजामाता शिक्षण संस्थेच्या नावाखालीहुबेहूब फॉर्म तयार करून साडेसहा हजार रुपये जमा करण्याच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची घटना समोर आली आहे. अशा संस्था मुली दाखवण्याचे आमिष दाखवतात, परंतु पैसे घेऊन संपर्क तोडतात. :कोणत्याही अनाथ आश्रमाशी…

Read More

अनाथ स्थळे कशी असतात !

पटतंय का पहा .. ! आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचाकमी शिकलेल्या मुलींचा. मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००,…

Read More

चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…. .©गजानन खंदारे माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून…

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पळून गेली –प्रतिष्ठेच्या नावाखाली भावना दाबल्या गेल्या… आणि परिणाम गंभीर!

लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं एकत्र येणं असतं. पण सध्या समाजात काही अशा घटना घडत आहेत ज्या हे नातं म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते आहे, आणि त्यामध्ये प्रेम, जबाबदारी, आणि विश्वास हरवत चालला आहे. अशाच एका खेड्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संपूर्ण गाव साक्षीदार…

Read More

६२ घराच्या गावातल्या ती १० पोर !

✍ पटतंय का पहा! परवा आमच्या शिक्षक मित्रासोबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मा. भुसारी साहेब यांच्याकडे बसलो होतो.सहा वाजता ऑफिस संपल्यानंतरही आमच्यात चौघांमध्ये हा माणूस तासभर न थकता बोलत राहिला.अर्थात, राजकारणावर नव्हे तर शिक्षण आणि त्यातील सुधारणांवर. दुर्दैवाने आज शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी आणि दृष्टीकोन असणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. त्याला काही अपवाद नक्कीच असतील.कौतुकाचा विषय म्हणजेआमच्या…

Read More