कोटीचे उड्डाणं घेणारे आमदार गुळगुळीत रस्त्यावर घसरतात तेव्हा..!✍️ गजानन खंदारे रिसोड

पटतंय का पहा! नाही सोडून द्या…. राजकारणात कोटींची उड्डाणे आणि गुळगुळीत भाषणे यांचा खेळ नेहमीच रंगत असतो. पण लाक्षणिक अर्थाने जेव्हा आमदार गुळगुळीत रस्त्यावर स्वतःच घसरतात, तेव्हा जनतेच्या भुवया उंचावतात! अर्थात काल रविवार असल्यामुळे मोबाईल वरून स्वाईप होणाऱ्या बोटांचा अपवाद सोडला तर अनेकांच्या मेंदूला व हाताला तसा आरामच असतो.! मोप (ता. रिसोड) येथील कुमारेश्वर महादेव…

Read More

नाथ-देवांच्या घोषणात,दादांचा हिशेब चुकला! कर्जमाफीच्या यादीतून नेमका सातबाराच हुकला !

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं – “सातबारा कोरा ” म्हणजे कोराच करू ! याचा अर्थ आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना समजलाच नाही “कोरा…कोरा…कोरा” असं ताम्हणातील पाणी पंचपळीने उजव्या हातावर घेऊन आमच्या देवा भाऊंनी तीन वेळा उच्चारण करून संकल्प सोडला, तसा खूप वर्षापूर्वीच हा संकल्प सोडलेला, की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणजेच…

Read More

पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार !

पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार ! तीक्ष्ण धारेच्या नवाजखानी लेखणीचा पत्रकार! विषमतेविरुद्ध लढणारा आणि अन्यायाग्रस्तांच्या बाजूने ठाम भूमिका घेणारा खमक्या पत्रकार असलेला आमचा हा एक भाऊ आज सकाळी सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. पत्रकारितेतला आमचा हा नवाब आता यापुढे आमच्यासोबत असणार नाही, ही वेदना अतिशय सुन्न करणारी आहे. राजू दादा जसा चित्रकारीतेच्या कैफात, तसा हा…

Read More

पिक कर्ज : गाव दत्तक नाही म्हणणाऱ्या बँकावर गुन्हा !

गावागावात बँकिंग सेवा पोहोचवणे ही केवळ सोयीसाठीची गोष्ट नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. परंतु आजही काही बँका ग्रामीण भागात सेवा देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. “आमचे गाव दत्तक नाही” हे कारण देत बँका कर्ज देणे, खाते उघडणे किंवा शेतकऱ्यांच्या इतर गरजांकडे दुर्लक्ष करतात. हे वर्तन केवळ चुकीचे नाही, तर ते पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशिर…

Read More

कायद्याला हरवणारी बुद्धाची करुणा! : एक अनुभव

✍🏻 गजानन खंदारे रिसोड आज सकाळपासूनच साहेबांच्या समर्थकांच्या पोस्ट्स स्थानिक मीडियावर फिरत होत्या —“बाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांची साहेबांनी आस्थेने कशी चौकशी केली!”अशा “टेबल” बातम्या काही वृत्तपत्रांतही झळकल्या होत्या. दुसरीकडे, सोशल मीडियावर लोक एकमेकांना बुद्ध जन्म दिवसाच्या शुभेच्छा सांगत होते. रिसोडहून येताना एका झाडाच्या सावलीखाली काही हालचाली दिसल्या. मी नकळतपणे त्या दिशेने वळलो. तिथे आयुष्याच्या दुःखाने सावळलेले…

Read More

लाडकी बहिण कि सरकारची डोकेदुखी

सत्तेसाठी राजकारण आता राजकारणापलीकडे गेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी सत्तेचे दरवाजे उघडले; मात्र गेल्या १० महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती व मविआसाठी राजकीय मुद्दा ठरला असून, लाडक्या बहिणींचे कारण नसताना राजकारण ढवळून निघत आहे. पटतंय का पहा ! गजानन खंदारे वाशीम गेल्या १० महिन्यांपासून राज्यात लाडक्या…

Read More

चड्डी शिवणारे – मरणोत्तर दिखावे ! पटतंय का पहा ..!.

आजच्या युगात माणूस स्वतःसाठीच जगतो. फार तर नाहीच जगणं झालं तर अर्ध्यावर डाव मोडून झाडाला लटकतो!मग त्याच्या मृत्यूनंतर समाजासाठी आदर्श उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यूपर्यंत खोट्याचा पाठलाग करण्यासारखं आहे.अर्ध्या आयुष्यात आत्मघात करून राखेत विझलेल्या “अवसानघातकी” व्यक्तीबद्दल नेमका कुठला आदर्श उभा करायचा?मरणोत्सवाची ही नवीन प्रथा समाजात रुजत चालली आहे…. .©गजानन खंदारे माझं सूत्रसंचालन प्रभावी आहे, म्हणून…

Read More

मराठा लग्न अक्षदा नेमके काय आहे?

“मराठा लग्न अक्षता” हा विनामूल्य सामाजिक उपक्रम आहे.आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे समाजातील विवाह प्रक्रियेस सुलभ करणे, फसवणुकीपासून सावध करणे, आणि वधू-वरांचा योग्य परिचय घडवून आणणे. मराठा लग्न अक्षदा फुकट आहे तर मग यातून खरंच लग्न जमतात का? Click here सध्या खोट्या माहितीच्या आधारावर अनेकजण फसवणूक करत आहेत, विशेषतः युट्यूबसारख्या माध्यमांचा गैरवापर करून समाजात भ्रम…

Read More

मराठा लग्न अक्षदा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

अनाथ गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुलीची स्थळे| पटतंय का पहा! फक्त आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा पुणे विभाग सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापर फक्त वरील ग्रुप जॉईन करून आपणही या ग्रुपचे ॲडमिन बनवू शकता. ग्रुप जॉईन केल्यावर एडमिनला मेसेज करा. ग्रुप वर येणारे दलाल, व फसवणूक करणाऱ्या तत्वांना आपण सर्व प्रतिबंध करू शकतो. स्वतः…

Read More

पैसे भरून खरंच लग्न जुळतात का? विवाह फसवणुकीचे वाढते प्रकार

आज मितीस अनेक व्हाट्सअप ग्रुप वर काही बनावट विवाह संस्था कार्यरत आहेत.यातुन कोणाची शंभर रुपयांपासून तर लाखापर्यंत फसवणूक होत असते. तरीही लोक “अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली” या नावाने फसतात.सध्या फेसबुक व्हाट्सअप वर व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलाल व फसवणूक करणाऱ्या साइट्स ग्रुप यांचा अक्षरशः बाजार भरला आहे लग्न जुळण्यासाठी…

Read More