Category: राजकारण
-
लग्नाची बोलणी वारंवार मोडतात? गरुड पुराणात सांगितली आहेत ही संभाव्य कारणे
आजच्या काळात अनेक तरुण-तरुणींच्या लग्नाची बोलणी होतात, पण विविध कारणांमुळे ती अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. अशा वेळी काहीजण धार्मिक ग्रंथांमध्ये याबाबत काय सांगितले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. गरुड पुराणात विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन आत्म्यांचा पवित्र मिलाप मानला आहे.…
-

पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध
कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष…