Author: admin

  • पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस’चा निर्णय!

    पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस’चा निर्णय!

    पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल आणि या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. सेफ हाऊस सुरक्षितता की सरकारी फसवणूक? या निर्णयाचा उद्देश स्पष्ट आहे: जाती-धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित वातावरण देणे. हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर समाजातील…

  • प्रेम मधुर अनाथाश्रम, उदगीर : काय खरं, काय खोटं?

    प्रेम मधुर अनाथाश्रम, उदगीर : काय खरं, काय खोटं?

    प्रेम मधुर अनाथ आश्रम फसवणूक प्रकरण – विवाह इच्छुकांसाठी धडा अनाथ मुलींना मदत करण्याच्या नावाखाली आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेत असल्याचे सांगून प्रेम मधुर अनाथ आश्रम नावाने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात विवाह इच्छुक तरुणांना अनाथ मुलींसोबत विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, ना मुलगी दाखवली गेली, ना लग्न जुळवले गेले आणि…

  • भव्य पुनर्विवाह परिचय मेळावा, विधवा, विधुर, घटस्फोटीत, उशिरा लग्न करणारे!

    भव्य पुनर्विवाह परिचय मेळावा, विधवा, विधुर, घटस्फोटीत, उशिरा लग्न करणारे!

    समाजात विधवा, विधुर, घटस्फोटित आणि प्रौढ विवाह इच्छुक व्यक्तींसाठी पुनर्विवाह हा केवळ व्यक्तिगत गरज नसून, सामाजिक स्थैर्याचा एक भाग आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहिल्यास, अशा विवाहसंयोगांमध्ये अनेक अडचणी दिसून येतात. समाजाच्या मानसिकतेपासून कौटुंबिक दबावांपर्यंत, पुनर्विवाह सहज जुळत नाहीत. अनेकदा अशी व्यक्ती योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असली, तरी समाजातील काही पूर्वग्रह आणि परिस्थितीमुळे निर्णय घेण्यात विलंब…

  • लग्न व अन्य समस्यांच्या विळख्यात समाज व्यवस्था !

    लग्न व अन्य समस्यांच्या विळख्यात समाज व्यवस्था !

    सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठी सामाजिक गंभीर समस्या कोणती आहे, हे समाजातील भिन्न स्तरांवर अवलंबून असते. तरीही, काही प्रमुख समस्या ज्या जवळपास सर्वच स्तरांवर जाणवल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे आहेत: बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता: सुशिक्षित तरुणांमध्ये रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे हताशा वाढत आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणाव वाढत आहेत. शिक्षणातील असमानता: ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणात असलेली दरी, तसेच…

  • तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!

    तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!

    विवाहासाठी स्थळे शोधताना अनेकदा अनाथ आश्रमातील मुलींबद्दल वेगवेगळ्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार समोर येतात. मुलगी मिळत नाही म्हणून, की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून— अशा स्थळांबद्दल विचार करताय? मग येथे क्लिक करून अधिक सविस्तर माहिती घ्या ! अनाथ मुलींच्या नावावर कशी फसवणूक केली जाते? कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे? आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी काय असते?…

  • मराठा लग्न अक्षदा नेमके काय आहे?

    “मराठा लग्न अक्षता” हा विनामूल्य सामाजिक उपक्रम आहे.आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे समाजातील विवाह प्रक्रियेस सुलभ करणे, फसवणुकीपासून सावध करणे, आणि वधू-वरांचा योग्य परिचय घडवून आणणे. मराठा लग्न अक्षदा फुकट आहे तर मग यातून खरंच लग्न जमतात का? Click here सध्या खोट्या माहितीच्या आधारावर अनेकजण फसवणूक करत आहेत, विशेषतः युट्यूबसारख्या माध्यमांचा गैरवापर करून समाजात भ्रम…

  • मराठा लग्न अक्षदा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

    मराठा लग्न अक्षदा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

    अनाथ गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुलीची स्थळे| पटतंय का पहा! फक्त आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा पुणे विभाग सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापर फक्त वरील ग्रुप जॉईन करून आपणही या ग्रुपचे ॲडमिन बनवू शकता. ग्रुप जॉईन केल्यावर एडमिनला मेसेज करा. ग्रुप वर येणारे दलाल, व फसवणूक करणाऱ्या तत्वांना आपण सर्व प्रतिबंध करू शकतो. स्वतः…

  • पैसे भरून खरंच लग्न जुळतात का? विवाह फसवणुकीचे वाढते प्रकार

    पैसे भरून खरंच लग्न जुळतात का? विवाह फसवणुकीचे वाढते प्रकार

    आज मितीस अनेक व्हाट्सअप ग्रुप वर काही बनावट विवाह संस्था कार्यरत आहेत.यातुन कोणाची शंभर रुपयांपासून तर लाखापर्यंत फसवणूक होत असते. तरीही लोक “अनाथ आश्रमातील मुली गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली” या नावाने फसतात.सध्या फेसबुक व्हाट्सअप वर व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलाल व फसवणूक करणाऱ्या साइट्स ग्रुप यांचा अक्षरशः बाजार भरला आहे लग्न जुळण्यासाठी…

  • विवाह फसवणुकीचे नवीन फंडे

    वेळीच सावध रहा विवाह नोंदणी साइट्सवर विवाह नोंदणीचे अनेक प्रकार वारंवार समोर येत असतात. अनेकांची फसवणूक होऊन अनेकांचे घरे उध्वस्त झालेली आहेत .तरीही लोकं स्वतःची नाती, गोती, मित्रपरिवार व मध्यस्थ यांना सोडुन विवाह संस्थेच्या नादाला लागत आहेत. लग्नात मध्यस्था एवजी राजकारण्यांचा सत्कार करत आहेत.त्याचीच फळे तुम्ही आम्ही भोगत आहोत.विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटित महिलांची माहिती घेत…

  • . सिबिल स्कोअर :विवाहसंस्थेतील नवा वाद

    . सिबिल स्कोअर :विवाहसंस्थेतील नवा वाद

    ✍️ भालचंद्र पाटील पुणे भारतीय विवाहव्यवस्था ही कुटुंब, संस्कार, आणि परंपरेवर आधारित आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचीच नव्हे, तर दोन कुटुंबांची एकत्र येणारी भावना. अशा वेळी, आर्थिक स्थिती किंवा सिबिल स्कोअरसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देणे हे परंपरेच्या विरुद्ध वाटू शकते. लग्न जुळावे तसे वाटत असेल तर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सिबिल स्कोअर चेक केल्यामुळे…