Category: विवाह विषयक
-

अनाथ स्थळे कशी असतात !
पटतंय का पहा .. ! आज कुठल्याही गाव खेड्यात गेलो तर पाच-पन्नास मुले बिगर लग्नाची फिरताना दिसतात.गरीब व मध्यमवतीय शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्नच जुळत नाही. त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही.मग शोध सुरू होतो अनाथ आश्रमाचा..गरीब घरच्या मुलींचाकमी शिकलेल्या मुलींचा. मग इथूनच खरी सुरुवात होते फसवणुकीला दलाल मग नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ५०० ,१०००,…
-

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पळून गेली –प्रतिष्ठेच्या नावाखाली भावना दाबल्या गेल्या… आणि परिणाम गंभीर!
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं, दोन मनांचं एकत्र येणं असतं. पण सध्या समाजात काही अशा घटना घडत आहेत ज्या हे नातं म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते आहे, आणि त्यामध्ये प्रेम, जबाबदारी, आणि विश्वास हरवत चालला आहे. अशाच एका खेड्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचं थाटामाटात लग्न लावण्यात आलं. संपूर्ण गाव साक्षीदार…
-

अनाथ आश्रमतील स्थळासाठी कसा संपर्क साधावा : सर्व माहिती
अनाथ आश्रमाच्या नावाने होणारी फसवणूक – सावध राहा! आजच्या डिजिटल युगात विवाह जुळवणीच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत, त्यात अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने होणाऱ्या बनावट प्रस्तावांचा मोठा धोका आहे. काही लोक “अनाथ मुलींसाठी विशेष विवाह संधी” किंवा “दत्तक घेतलेल्या मुलींसाठी खास विवाह योजना” अशा खोट्या जाहिराती करून निष्पाप लोकांना फसवतात. विवाह फसवणूक, समुपदेशन…
-

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस’चा निर्णय!
पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल आणि या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. सेफ हाऊस सुरक्षितता की सरकारी फसवणूक? या निर्णयाचा उद्देश स्पष्ट आहे: जाती-धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित वातावरण देणे. हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर समाजातील…
-

प्रेम मधुर अनाथाश्रम, उदगीर : काय खरं, काय खोटं?
प्रेम मधुर अनाथ आश्रम फसवणूक प्रकरण – विवाह इच्छुकांसाठी धडा अनाथ मुलींना मदत करण्याच्या नावाखाली आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेत असल्याचे सांगून प्रेम मधुर अनाथ आश्रम नावाने मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात विवाह इच्छुक तरुणांना अनाथ मुलींसोबत विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र, ना मुलगी दाखवली गेली, ना लग्न जुळवले गेले आणि…
-

भव्य पुनर्विवाह परिचय मेळावा, विधवा, विधुर, घटस्फोटीत, उशिरा लग्न करणारे!
समाजात विधवा, विधुर, घटस्फोटित आणि प्रौढ विवाह इच्छुक व्यक्तींसाठी पुनर्विवाह हा केवळ व्यक्तिगत गरज नसून, सामाजिक स्थैर्याचा एक भाग आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहिल्यास, अशा विवाहसंयोगांमध्ये अनेक अडचणी दिसून येतात. समाजाच्या मानसिकतेपासून कौटुंबिक दबावांपर्यंत, पुनर्विवाह सहज जुळत नाहीत. अनेकदा अशी व्यक्ती योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असली, तरी समाजातील काही पूर्वग्रह आणि परिस्थितीमुळे निर्णय घेण्यात विलंब…
-

लग्न व अन्य समस्यांच्या विळख्यात समाज व्यवस्था !
सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठी सामाजिक गंभीर समस्या कोणती आहे, हे समाजातील भिन्न स्तरांवर अवलंबून असते. तरीही, काही प्रमुख समस्या ज्या जवळपास सर्वच स्तरांवर जाणवल्या जातात, त्या पुढीलप्रमाणे आहेत: बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता: सुशिक्षित तरुणांमध्ये रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे हताशा वाढत आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणाव वाढत आहेत. शिक्षणातील असमानता: ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणात असलेली दरी, तसेच…
-

तुम्हाला सुद्धा अनाथ आश्रमातील स्थळ हवे काय? सावधान! विवाह फसवणूक टाळा!
विवाहासाठी स्थळे शोधताना अनेकदा अनाथ आश्रमातील मुलींबद्दल वेगवेगळ्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार समोर येतात. मुलगी मिळत नाही म्हणून, की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून— अशा स्थळांबद्दल विचार करताय? मग येथे क्लिक करून अधिक सविस्तर माहिती घ्या ! अनाथ मुलींच्या नावावर कशी फसवणूक केली जाते? कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवावे? आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी काय असते?…
-

मराठा लग्न अक्षदा व्हॉट्स अप ग्रुप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
अनाथ गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुलीची स्थळे| पटतंय का पहा! फक्त आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा पुणे विभाग सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापर फक्त वरील ग्रुप जॉईन करून आपणही या ग्रुपचे ॲडमिन बनवू शकता. ग्रुप जॉईन केल्यावर एडमिनला मेसेज करा. ग्रुप वर येणारे दलाल, व फसवणूक करणाऱ्या तत्वांना आपण सर्व प्रतिबंध करू शकतो. स्वतः…
-
लग्नासाठी मुली मिळत नाही, कारणे आणि फसवणुकीचे जाळे!
गजानन खंदारे रिसोड आजच्या समाजात, विशेषतः ग्रामीण भागात, तरुण वयाच्या मुलांचे लग्नाला उशीर होणे ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. राज्यातील कोणत्याही गावात जा, 20 ते 30 वयोगटातील तरुणांशी संवाद साधा, आणि हा प्रश्न विचारा:“तुमचं लग्न झालं आहे का?”प्रत्युत्तर नेहमीसारखंच असेल:“लग्न तर करायचं आहे, पण मुली सापडत नाहीत.” ही केवळ एका गावाची कथा नाही,…