“लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”

लग्न जुळत नाहीत – दोषारोप नव्हे तर तोडगा हवा लग्न जुळत नाहीत ही केवळ एकाची समस्या राहिलेली नाही, तर ती सर्व समाजाची सार्वत्रिक डोकेदुखी बनली आहे.जुळली तरी टिकत नाही, आणि टिकली तरी समाधान कमीच दिसते.आज ही समस्या गावच्या बाप्यापासून ते शहरातील करोडपतींपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.पण गंमत अशी की, समस्या उद्भवली की आपण सर्वांनी मिळून त्यावर…

Read More