Tag: marriage in Maharashtra
-

लग्न जुळत नाहीत ही समस्या नाहीच !
आजकाल लग्न जुळत नाहीत ही समस्या कुठल्याही एका गावाखेड्याची नाही किंवा एखाद्या शहराची नाही. व एखाद्या विशिष्ट समाजाची सुद्धा नाही ही समस्या तुमची आमची सर्वांचीच समस्या बनलेली आहे मग यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यासाठी मग मुलींचे भाव वाढले पालक भाव खातात असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा व टिंगल टवाळी करण्यापेक्षा या समस्येवर सर्वांनी मिळून काय…
-

“लग्न जुळत नाही… जुळलं तरी टिकत नाही! – दोषारोपांचा खेळ की खरं समाधान?”
लग्न जुळत नाहीत – दोषारोप नव्हे तर तोडगा हवा लग्न जुळत नाहीत ही केवळ एकाची समस्या राहिलेली नाही, तर ती सर्व समाजाची सार्वत्रिक डोकेदुखी बनली आहे.जुळली तरी टिकत नाही, आणि टिकली तरी समाधान कमीच दिसते.आज ही समस्या गावच्या बाप्यापासून ते शहरातील करोडपतींपर्यंत सर्वांनाच भेडसावत आहे.पण गंमत अशी की, समस्या उद्भवली की आपण सर्वांनी मिळून त्यावर…